संविधानाचे विशेषज्ञ छत्रपती शाहू महाराजचं होते !

The expert of the constitution was Chhatrapati Shahuji! The expert of the constitution was Chhatrapati Shahuji : संविधानाचे विशेषज्ञ छत्रपती शाहू महाराजचं होते, बॉम्बेचे गव्हर्नर लॉर्ड सिडेनहॅम यांना जे गोपनीय निवेदन शाहू महाराजांनी दिले आहे त्यात जी त्यांनी चर्चा केली आहे. त्यांचा सार म्हणजेच ब्राह्मणांच्या गुलामीतून ब्राह्मणेतरांना मुक्त करण्याचा उपाय म्हणजे कम्युनल रिप्रेझेन्टेशन तसेच श्रेष्ठ … Read more

छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते.

Chhatrapati Shahu Maharaj Was The Pillar Of Social Democracy. Chhatrapati Shahu Maharaj Was The Pillar Of Social Democracy : छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटले आहेत. हा त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गुणगौरव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांचा सहवास लाभला एवढेच नाही तर त्या दोघांनी बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी जे संकल्प … Read more

बाबासाहेबांनी सर्व अनुयायांना दिलेला महत्वपूर्ण संदेश आत्ता पर्यन्त वाचला का ?

The Important Message Given By Dr. Babasaheb Ambedkar To All His Followers Have You Read Till Now? बाबासाहेबांनी सर्व अनुयायांना दिलेला महत्वपूर्ण संदेश आत्ता पर्यन्त वाचला का ? The Important Message Given By Dr. Babasaheb Ambedkar To All His Followers Have You Read Till Now ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी दोन गोष्टी … Read more

दिवाळी या सणाचे बौद्ध धम्मामध्ये महत्व काय आहे ?

What is the Importance of today’s Diwali (Dipdan) festival in Buddhism : बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध 17 वर्षांनंतर त्यांच्या अनुयायांसह त्यांच्या मूळ गावी कपिल वास्तू येथे परतले, तेव्हा 2500 वर्षांपूर्वी बौद्ध धर्माच्या समर्थक आणि अनुयायांनी त्यांचे हजारो दिवे लावून स्वागत केले. आजही बौद्ध धर्माचे अनुयायी दिवाळीच्या दिवशी त्यांच्या स्तूपांवर दिवे लावून भगवान बुद्धांचे स्मरण … Read more

डॉ.आंबेडकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पुणे कराराला विरोध का केला ?

Why Did Dr. Ambedkar Oppose The Pune Pact Till The Last Moment? डॉ. आंबेडकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पुणे कराराला विरोध का केला : २४ सप्टेंबर, १९३२ ला पुणे करार लागू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुणे करारावर सही करणार नव्हते. त्यांना सही करण्याकरिता मजबूर करण्यात आले. पुणे करार सल्ला-मशवरा करुन, चर्चा अथवा विचार-विमर्श करुन झाला नाही. … Read more